अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती करिता अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई, दि. २ : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, मुंबई शहर – उपनगर जिल्ह्यात ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती’...
मुंबई, दि. २ : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, मुंबई शहर – उपनगर जिल्ह्यात ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती’...
विरार : विरारमध्ये आयसीआयसीआय च्या (ICICI Bank Virar) बँकेच्या माजी मॅनेजरने बॅंकेतील महिला कर्मचाऱ्यांवर धारदार हत्याराने हल्ला करून दरोडा टाकल्याची...
"एक तरूण गणपत आबांकडे त्यांच्या अॉफिस मध्ये गेला आणि बराच वेळ ताटकळत उभारला. आबांसमोर सगळ्या फाईली, भरपूर कामं, शेतकऱ्यांची गाऱ्हाणी,...
जगातील अब्जावधी जीवजंतुची सर्वात मोठी गरज म्हणजे भूकेची अन् देहाची तृप्ती,त्याला माणूस तरी कसा अपवाद असणार? भूकेसाठी काय काय केले...
संपूर्ण महाराष्ट्रातील उच्च शिक्षण क्षेत्रातील प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे चित्र सर्व उच्च शिक्षित पात्रता धारकांसमोर दिसत आहे. सर्वच विद्याशाखेतून...
महाश्वेता देवी यांचे जीवन आणि लिखाण जळत्या धगधगत्या मशालीसारखे आहे.महाश्वेता देवी केवळ लेखकच नाही तर सामाजिक कार्यकर्त्याही होत्या असे काही...
चित्रपट कारकिर्दीच्या सुरूवातीच्या काळात पारशी व मारवाडी समाजाकडे पैसा असे त्यामुळे साहजिकच या व्यवसायात त्यांची गरज प्रत्येकाला पडत असे. जमशेदजी...
दिग्दर्शक पा.रंजीत आपला मुद्दा मांडताना कधी आढेवेढे घेत नाहीत.जे म्हणायचं असतं ते थेट भिडणारं.विचारधारा मांडताना सुद्धा ते कधी समझोता करत...
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मध्ये ज्यांची गणना होते ते जेफ बेझोस यांनी आश्चर्यकारकरित्या यश मिळवले आहे या मध्ये त्याचा दृष्टिकोन,आणि...
कोरोना साथीच्या काळात नागरिकांच्या हितासाठी एक गोष्ट अतिशय महत्वाची ठरली आहे आणि ती म्हणजे त्यांचे आरोग्य व खाद्यान्न हक्क यांचे...
जागल्या भारत हे सोशल मिडियात चळवळींच विश्वासार्हतेने वाचलं जाणारं, शेअर केलं जाणारं अन चर्चीलं जाणारं माध्यम आहे.
इथं संविधानवादी विवेकी लेखकांना मनमोकळे व्यक्त होता येतं. तुम्हाला काही मांडायचं आहे तर आमच्याकडे लेख पाठवा
आपले लेखन साहित्य jaaglyaweb@gmail.com वर पाठवा किंवा +91 88284 53346 या नंबरवर व्हाटसेप करा