जय भीम या उद्घोषणेचे जनक बाबू हरदास एल एन (हरदास लक्ष्मणराव नगराळे) यांचा आज जन्मदिन ! त्यांच्या कार्याविषयी हा थोडक्यात...
Read moreविजयस्तंभ भीमा कोरेगाव शौर्य दिन म्हणजे संघर्षमय एकतेचा प्रेरणादायी विजय.. शौर्य, धैर्य व संघर्षमय एकतेचा गौरवशाली, प्रेरणादायी इतिहास.. १ जानेवारी...
Read moreफ्रॅक्चर्ड फ्रीडम हे पुस्तक म्हणजे कोबाड गांधी यांच्या आजवरच्या कठीण प्रवासाचे आत्मकथन आहे. त्यांची पत्नी अनुराधा आणि कोबाड गांधी यांच्या...
Read moreसोलापुरात निघालेला लग्नाळू तरुणांचा मोर्चा राज्यात चेष्टेचा विषय झाला असला तरी या मोर्च्यात करण्यात आलेली गर्भ लिंगनिदान चाचणीवरील बंदीची मागणी...
Read moreकुपोषण एक आव्हान - भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा अन्न उत्पादक देश असून दूध, डाळी, तांदूळ, मासे, भाजीपाला आणि गहू...
Read moreपुणे,प्रतिनिधी : भाजपचे नेते व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी बहुजन महापुरुषांच्या संदर्भात केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्यानंतर संपूर्ण...
Read moreचंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फासणारे मनोज गरबडे आहेत तरी कोण? या लेखात आपण ते जाणून घेणार आहोत. मनोज गरबडे हा...
Read moreमुंबई,प्रतिनिधी : कोंडीवते लेणी येथे दान पारमिता फाउंडेशन नाशिक तर्फे संविधान दिवस धम्मलिपिमध्ये संविधान उद्देशिका लिहून व उद्देशिकाचे वाचन करून...
Read moreसंविधानाचा मसुदा तयार करण्याचे उत्तरदायित्व एकट्या डॉ. आंबेडकरांवर आले.असा उल्लेख संविधान सभेतच करण्यात आलेला आहे.राज्यघटनेच्या आत्म्याचे घटक पूर्णपणे भारतीयकृत आहेत.26...
Read moreघटनात्मक हक्क आणि नागरिकांच्या वैचारिक स्वातंत्र्याचे खंबीर पुरस्कर्ते, न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड सर्वोच्च न्यायालयाच्या सुवर्ण प्रवासाचे प्रतीक बनतील, कारण ते सर्वोच्च...
Read moreजागल्या भारत हे सोशल मिडियात चळवळींच विश्वासार्हतेने वाचलं जाणारं, शेअर केलं जाणारं अन चर्चीलं जाणारं माध्यम आहे.
इथं संविधानवादी विवेकी लेखकांना मनमोकळे व्यक्त होता येतं. तुम्हाला काही मांडायचं आहे तर आमच्याकडे लेख पाठवा
आपले लेखन साहित्य [email protected] वर पाठवा किंवा +91 88284 53346 या नंबरवर व्हाटसेप करा