घराणेशाही ही पक्ष व लोकशाही वर वरचढ ! भारतीय राजकारण
बिहार मधिल लोकजनशक्ती पक्षामध्ये सुरू असलेला सत्ता संघर्ष म्हणजेच, लोकशाही मध्ये परीवार घराणेशाही किती वरचढ होत आहे व बदलत्या काळावर ...
बिहार मधिल लोकजनशक्ती पक्षामध्ये सुरू असलेला सत्ता संघर्ष म्हणजेच, लोकशाही मध्ये परीवार घराणेशाही किती वरचढ होत आहे व बदलत्या काळावर ...
भारतात सर्वधर्मसमभाव मानणाऱ्या राजकीय कार्यकर्त्यांची नेत्यांची सीमारेषा आता राहिली नाही. काँग्रेस जातीव्यवस्थेचे उगड समर्थन न करणारा पक्ष होता.त्याचं पद्धतीने कम्युनिस्ट, ...
एकविसाव्या शतकात आपली वाटचाल सुरू आहे, दोन हजार एकोणिसाव्या वर्षातुन दोन हजार वीस मध्ये कधी आलो नी गेलो ते अनेक ...
लोकसभा निवडणुकीपूर्वी बाळासाहेब आंबेडकर यांनी येथील बारा अलुतेदार बलुतेदार वंचितांना, शोषितांना घेऊन वंचित बहुजन आघाडी हा एक राजकीय पर्याय उभा ...
एकनाथ खडसे यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेश निश्चित आहे.सुस्मृत गोपिनाथ मुंडे,अण्णा डांगे आणि एकनाथ ...
कालचा शपथ गोंधळ सगळ्यांनी बघितल्यावर यातल्या काही टेक्निकल बाबी जाणून घेऊया बघा 1 नंबर ला सभागृहात शपथ कशी घ्यावी ह्याबद्दल ...
एक्झिट पोल चा अंदाज अतिशय फसवा आणि सत्ताधाऱ्यांना निव्वळ फायदा पोहोचवण्यासाठीच असतो.राज्यातील प्रसारमाध्यमे बेजबाबदारपणे वागत असून ही पत्रकारिता बीयोंड द ...
जागल्या भारत हे सोशल मिडियात चळवळींच विश्वासार्हतेने वाचलं जाणारं, शेअर केलं जाणारं अन चर्चीलं जाणारं माध्यम आहे.
इथं संविधानवादी विवेकी लेखकांना मनमोकळे व्यक्त होता येतं. तुम्हाला काही मांडायचं आहे तर आमच्याकडे लेख पाठवा
आपले लेखन साहित्य jaaglyaweb@gmail.com वर पाठवा किंवा +91 88284 53346 या नंबरवर व्हाटसेप करा