श्रावणानिमित्त मंदिरात तयारी सुरू असताना भिंत कोसळून 9 मुलांचा मृत्यू
मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यात रविवारच्या दिवशी एक मोठा अपघात झाला. मंदिराच्या जवळील भिंत कोसळल्याने सुमारे 9 मुलांचा मृत्यू झाला. मृतांच्या...
मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यात रविवारच्या दिवशी एक मोठा अपघात झाला. मंदिराच्या जवळील भिंत कोसळल्याने सुमारे 9 मुलांचा मृत्यू झाला. मृतांच्या...
सुप्रीम कोर्टाने संविधान पीठाच्या 6-1 बहुमताने निर्णय दिला आहे की, राज्यांना आरक्षणासाठी "कोटा अंतर्गत कोटा" तयार करण्याचा अधिकार आहे. म्हणजेच,...
दिल्ली : दिल्ली कोचिंग सेंटर दुर्घटना: 13 बेकायदेशीर कोचिंग सेंटर सील, तळघर मालकासह सात जणांना अटक : दिल्लीतील जुने राजेंद्र...
शिळफाटा येथील तीन पुजाऱ्यांनी विवाहित महिला अक्षता म्हात्रे वर अत्याचार करून तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपींनी...
परदेश शिष्यवृत्तीच्या निकषांमध्ये बदल करण्याची मागणी बार्टी, सारथी यासारख्या विविध संस्था व विद्यार्थी संघटनांनी केली होती. याच पार्श्वभूमीवर अधिछात्रवृत्ती व...
मुंबई: १४ जुलै रोजी, मुंबई मधिल उपनगरीय रेल्वे लोकल ट्रेनवर स्टंट करणाऱ्या युवकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.या व्हिडिओवर...
पुणे हवामान: महाराष्ट्रातील पुणे शहर पावसाच्या कहराचा सामना करत आहे. दोन दिवसांपासून शहरात मुसळधार पाऊस सुरू आहे. या काळात लोकांना...
मुंबई : महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी रचलेल्या कथित कटाचा पर्दाफाश तीन वर्षांनी झाला आहे. माजी गृहमंत्री अनिल...
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत सरकारने सहा महत्त्वाचे निर्णय घेतले...
डेहराडून : केदारनाथ मंदिर पायी मार्गावरील डोंगर खचला त्यामुळे भीषण दुर्घटना घडली असून केदारनाथ मंदिराकडे जाणाऱ्या पायी मार्गावर अचानक भूस्खलन...
जागल्या भारत हे सोशल मिडियात चळवळींच विश्वासार्हतेने वाचलं जाणारं, शेअर केलं जाणारं अन चर्चीलं जाणारं माध्यम आहे.
इथं संविधानवादी विवेकी लेखकांना मनमोकळे व्यक्त होता येतं. तुम्हाला काही मांडायचं आहे तर आमच्याकडे लेख पाठवा
आपले लेखन साहित्य jaaglyaweb@gmail.com वर पाठवा किंवा +91 88284 53346 या नंबरवर व्हाटसेप करा