…तर लॉकडाऊन निश्चित, दोन दिवसांत निर्णय – राजेश टोपे
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. नागपूर, पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक अशा शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या वाढत आहे. अशावेळी...
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. नागपूर, पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक अशा शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या वाढत आहे. अशावेळी...
बिहार च्या लखीसराय (Lakhisarai) स्थित लाल डोंगरावरील खोदकामात गंगा घाटवरील पहिले प्रशस्त बौद्ध विहार (बुद्धिस्ट मोनेस्ट्री) सापडले आहे. जानेवारीत याचे...
मुंबई- आज लॉक डाउनचं वर्ष श्राद्ध,आजच्या दिवशी संपूर्ण देशातील रस्ते थांबले.देशभरात अचानक लागू केलेल्या लॉक डाउनमुळे अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं,अनेकजण...
युनिसेफ, जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ who) आणि यूएनएफपीए यांनी मुलांची काळजी krt संयुक्तपणे एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. दक्षिण आशियातील...
उद्योगपती अंबानींच्या घराबाहेरील स्फोटकं आढळल्याप्रकरणी मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे ह्यांनी अत्यंत रोखठोक प्रश्न उपस्थित केले आहेत. वाझे प्रकरण व त्याच...
आज Jaaglyabharat Top 10 मध्येमहत्वाच्या बातम्या वर एक नजर… 1 Param Bir Singh Letter प्रकरणामुळे राष्ट्रवादीत खळबळ, पवारांनी दिल्लीत बोलावली...
मुंबई- सचिन वाझे प्रकरणी बदली करण्यात आलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परबमबीर सिंग यांनी आता आपली नाराजी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र...
लहानपणी एक गाणं नेहमी कानांवर पडायचं - पाऊल पुढचे पुढे हे टाकणार आहे मी, पाणी चवदार तळ्याचे चाखणार आहे मी...तेव्हा...
खरंतर काल या विषयावर चार ओळी लिहिल्या होत्या परंतु विषय थांबेना म्हणून हे जरा सविस्तर..लेखक आणि उद्योजक शरद तांदळे यांनी...
भारतात ब्रिटीश राजवटीआधी समाजातील विविध घटकांमध्ये शैक्षणिकदृष्ट्या प्रचंड विषमता होती. ही विषमता दूर करून सर्वसामान्य जनतेत शिक्षण प्रसारासाठी झटणाऱ्या समाजसुधारकांना...
जागल्या भारत हे सोशल मिडियात चळवळींच विश्वासार्हतेने वाचलं जाणारं, शेअर केलं जाणारं अन चर्चीलं जाणारं माध्यम आहे.
इथं संविधानवादी विवेकी लेखकांना मनमोकळे व्यक्त होता येतं. तुम्हाला काही मांडायचं आहे तर आमच्याकडे लेख पाठवा
आपले लेखन साहित्य jaaglyaweb@gmail.com वर पाठवा किंवा +91 88284 53346 या नंबरवर व्हाटसेप करा