एअर इंडिया चा लिलाव टाटा नी जिंकला; सरकारचे घुमजाव?
देशातील सर्वात मोठी सरकारी विमान कंपनी असलेल्या एअर इंडिया च्या विक्रीबाबत म्हणजे तिच्या खाजगीकरणाबाबत गेल्यावर्षापासून चर्चा सुरू होती.आज सकाळपासून एअर ...
देशातील सर्वात मोठी सरकारी विमान कंपनी असलेल्या एअर इंडिया च्या विक्रीबाबत म्हणजे तिच्या खाजगीकरणाबाबत गेल्यावर्षापासून चर्चा सुरू होती.आज सकाळपासून एअर ...
जेष्ठ साहित्यिक,विचारवंत,दलित पँथरचे संस्थापक राजा ढाले यांनी साहित्यिक,लेखिका दुर्गाबाई भागवत यांची "गोलपिठा" या नामदेव ढसाळ यांच्या कविता संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात ...
तूर हे भारताचे मूळ पीक आहे. भारताचे मूळ पीक असूनही शास्त्रज्ञांनी तूर क्षेत्र, उत्पादनाकडे पाहीजे त्या लक्ष का दिले नाही ...
सर्वसामान्य पती-पत्नी यांचे नातेसंबंध सर्वांनाच माहित आहे परंतु त्या प्रेमासोबत विश्वास एकमेकांचा आदर एकमेकांप्रती असणारी विनम्रता फारच कमी जोडप्यांमध्ये असते.सावित्रीमाई ...
आंबेडकर आणि पेरियार यांचं भगत सिंग यांच्या बलिदानावर मत.. 23 मार्च 1931 रोजी वयाच्या तेविसाव्या वर्षी भगत सिंग ( 28 ...
डाळींच्या बाबतीत स्वावलंबनाचा नारा 1990 नंतर पुन्हा एकदा चर्चेत प्रसिद्धीस आला आहे. तथापि, कित्येक दशकांनंतर, 2015 पासून डाळींचे लागवडीची क्षेत्र ...
अमेरिकेने ज्या 157 कलाकृती मोदींना भेट दिल्या आहेत त्या चोरी,अवैध व्यापार,तस्करीद्वारे अमेरिकेत आणल्या गेल्या होत्या.अमेरिकेने त्या जप्त केल्या होत्या.बुद्ध महावीर,आणि ...
एके काळी, अफू हे ब्रिटनचे साम्राज्य कधीही न मावळत्या सामाज्यासाठी सर्वात मोठे व्यापाराचे स्त्रोत्र होते. खरंच, अफूची कथा आणि त्याचा ...
मुंबई: साकीनाका येथील बलात्काराच्या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली असताना आता डोंबिवलीतही एक खळबळजनक घटना समोर आली आहे. डोंबिवलीमध्ये 15 वर्षांच्या ...
आम्ही जेव्हा कर्मवीर भाऊराव पाटील आण्णांचा विचार करतो तेव्हा डोळ्या समोर येतं ते रयत शिक्षण संस्थेचं भलं मोठं वटवृक्ष. परंतू, ...
जागल्या भारत हे सोशल मिडियात चळवळींच विश्वासार्हतेने वाचलं जाणारं, शेअर केलं जाणारं अन चर्चीलं जाणारं माध्यम आहे.
इथं संविधानवादी विवेकी लेखकांना मनमोकळे व्यक्त होता येतं. तुम्हाला काही मांडायचं आहे तर आमच्याकडे लेख पाठवा
आपले लेखन साहित्य jaaglyaweb@gmail.com वर पाठवा किंवा +91 88284 53346 या नंबरवर व्हाटसेप करा