ईडा पिडा टळो! भीमाचे राज्य येवो!!
नेहमीप्रमाणेच या दिवाळीला सुद्धा मोबाईलवर मित्रांचे मेसेजेस आले. काही हिंदु मित्रांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. काही ज्येष्ठ विचारवंतांच्या शुभेच्छा आल्या. ...
नेहमीप्रमाणेच या दिवाळीला सुद्धा मोबाईलवर मित्रांचे मेसेजेस आले. काही हिंदु मित्रांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. काही ज्येष्ठ विचारवंतांच्या शुभेच्छा आल्या. ...
दिवाळी म्हटली की सगळीकडे आनंदी वातावरण जो तो या आनंदाच्या डोहात बेधुंद होऊन जातो. दिवाळीची चाहूल लागताच. नोकरदार, मध्यमवर्गीय, श्रीमंत, ...
डाॅ.भीमराव रामजी आंबेडकर यांचे ज्येष्ठ बंधू बाळाराम आंबेडकर यांना रविवार ता.१२-११-१९२७ रोजी दुपारी बारा वाजता मुंबई येथे एकाएकी हृदयक्रिया बंद ...
विद्यार्थी दिन - बहुजन उध्दारक महात्मा क्रांतीबा फुले आणि सावित्रीमाई फुले यांनी बहुजनांच्या शिक्षणासाठी अनेक त्रासांना सामोरे जात कर्मठांची नगरी ...
जात व्यवस्था चं स्थान या सर्वच प्रश्नात आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला जे काही अतिमहत्वाचे इशारे दिलेत त्यातला हा इशारा सर्वच ...
13 आॅक्टोबर 1935 रोजी बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिकजवळच्या येवल्यात "मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही " ...
ज्येष्ठ समीक्षक रावसाहेब कसबे यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गांधी हे परस्परपूरक आहेत अशी स्वप्ने पडू लागली आहेत. रावसाहेब कसबे ...
राजकारण कोणासाठी ? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ३० सप्टेंबर १९५६ रोजी दिल्ली तत्कालीन शेकाफेच्या कार्यकारणीच्या बैठकीत, एक जातीय राजकारण संपुष्टात ...
दलित हत्याकांड घडल्यावर दलित नेत्यांना शिव्या देणे त्यांच्या चुका दाखवून हे सगळं कसं त्यांच्याच मुळे घडतं असं रंगवणे, हा सुद्धा ...
नवाकाळचे संपादक नीळकंठ खाडिलकर यांचं निधन झालं.बातमी समजली अन नकळत हात जोडले गेले.आदरांजली वाहताना बालपणातील एकेक पट डोळ्यासमोर येवू लागला.दलित ...
जागल्या भारत हे सोशल मिडियात चळवळींच विश्वासार्हतेने वाचलं जाणारं, शेअर केलं जाणारं अन चर्चीलं जाणारं माध्यम आहे.
इथं संविधानवादी विवेकी लेखकांना मनमोकळे व्यक्त होता येतं. तुम्हाला काही मांडायचं आहे तर आमच्याकडे लेख पाठवा
आपले लेखन साहित्य jaaglyaweb@gmail.com वर पाठवा किंवा +91 88284 53346 या नंबरवर व्हाटसेप करा