Saturday, April 25, 2026

मनोज सोनी यूपीएससीचे प्रमुख यांचा पूजा खेडकर वादाच्या पार्श्वभूमीवर पाच वर्षे आधीच पदाचा राजीनामा

यूपीएससीचे अध्यक्ष मनोज सोनी यांनी त्यांच्या सहा वर्षांच्या कार्यकाळाच्या अवघ्या एका वर्षातच "वैयक्तिक कारणां"मुळे राजीनामा देत असल्याचे जाहीर केले आहे....

Read moreDetails

राज्यात काहीही घडू शकतं: शरद पवार-अजित पवार एकत्र येऊ शकतील – अतुल बेनकेचं खळबळजनक वक्तव्य

पुणे: राज्यात काहीही घडू शकतं : शरद पवार-अजित पवार एकत्र येऊ शकतील - अतुल बेनकेचं खळबळजनक वक्तव्य : लोकसभा निवडणुकीनंतर...

Read moreDetails

पावसाची अपडेट: मुंबई मध्ये मुसळधार पावसाचा कहर: लोकल सेवेसह वाहतुकीवर परिणाम

पावसाची अपडेट: गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत रिपरिप पावसाचे वातावरण होते. मात्र, शनिवारी पहाटेपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. मुंबईसह उपनगरात...

Read moreDetails

सर्वात मोठे भारतीय क्रिप्टो एक्सचेंज WazirX हॅक, $230 दशलक्ष निधी चोरीला गेला

सर्वात मोठे भारतीय क्रिप्टो एक्सचेंज WazirX हॅक, $230 दशलक्ष निधी चोरीला गेला : भारताची सर्वात मोठी क्रिप्टो करन्सी एक्स्चेंज, वझीरएक्स,...

Read moreDetails

भाजपा ने ‘सबका साथ, सबका विकास’ नारा देणे बंद करावं आणि अल्पसंख्यक मोर्चा विसर्जित करावा : सुवेंदु अधिकारी

नवी दिल्ली: पश्चिम बंगालमधील भारतीय जनता पार्टी (भाजपा) चे आमदार आणि विरोधी पक्षनेते सुवेंदु अधिकारी यांनी बुधवारी (१७ जुलै) सांगितले...

Read moreDetails

अन्वी कामदार या रिल्स इन्फ्लुएंसर चा ३०० फुट खोल्या दरीत पडल्याने मृत्यू, मुंबईजवळ रायगडमधिल दुर्दैवी घटना

मुंबई: इंस्टाग्रामवर आपल्या ट्रॅव्हल संबंधित पोस्टसाठी प्रसिद्ध असलेल्या रिल्स इन्फ्लुएंसर अन्वी कामदार यांचा मृत्यू झाला आहे. मुंबईजवळ रायगडमध्ये एका धबधब्यात...

Read moreDetails

अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था आर्टी ची स्थापना

अण्णा भाऊ साठे संशोधन प्रशिक्षण संस्था ( आर्टी ) ची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनसामाजिक न्याय व...

Read moreDetails

आरएसएस संघाच्या सहकारी संस्थांनी केली बजेट मध्ये ‘रोबोट टॅक्स’ लावण्याची मागणी

23 जुलैला मोदी सरकारच्या (Modi Sarkar 3.0) तिसऱ्या कार्यकाळातील पहिले बजेट सादर केले जाईल. सरकारला सतत समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये काम...

Read moreDetails

जेलमधून अनेक पत्रे लिहून आरएसएस नेते देवरस यांनी इंदिरा गांधींच्या आणीबाणी ला केले होते समर्थन – जाणून घ्या पुस्तकात काय दावा केला आहे

२५ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशावर लादलेली आणीबाणी भाजप 'काळा दिवस' म्हणून पाळते. भाजप-आरएसएस नेते सातत्याने...

Read moreDetails

टेलिकॉम क्षेत्रात बीएसएनएल चे जोरदार पुनरागमन: हे टिकेल का? सरकार काय करणार?

मित्रांनो, सध्या आपल्याला टेलिकॉम क्षेत्रात बीएसएनएल संदर्भात एक चर्चेचा विषय दिसत आहे. रिलायन्स जियो, वोडाफोन आयडिया आणि एअरटेल यांनी आपले...

Read moreDetails
Page 51 of 189 1 50 51 52 189
नव्या पोस्ट्स/अपडेट्स हव्या? OK No thanks