शैलेंद्र: किसी की मुस्कुराहटोंपे हो निसार……
आता मुंबईचे समुद्र किनारे घाणीने गिळंकृत केले आहेत. किनाऱ्याकडे फेसाळत येणाऱ्या लाटांमध्ये मानवी प्रगतीचा अहंकार व दर्प ये जा करतो....
आता मुंबईचे समुद्र किनारे घाणीने गिळंकृत केले आहेत. किनाऱ्याकडे फेसाळत येणाऱ्या लाटांमध्ये मानवी प्रगतीचा अहंकार व दर्प ये जा करतो....
मोहम्मद रफी मोहम्मद रफी :आम्ही सर्वजण गर्दीतली माणसं कुठे काही प्रसंग घडला की लगेच धावत जाऊन बघ्याची भूमिका घेणारे. काहीजण...
भारतीय चित्रपटसृष्टीचा विचार करता इथल्या हजारो वर्षांच्या जातिव्यवस्थेवर, त्यातून निर्माण झालेल्या सत्ता-संपत्ती-संसाधनांच्या भयंकर विषमतेवर, शोषणावर, धर्म-संस्कृतीच्या दांभिकतेवर रोखठोक भाष्य करणाऱ्या...
संत शिरोमणी रविदास महाराजांचा काळ हा इ.स १५ व्या शतकातील आहे ज्या काळाला आपण मध्ययुगीन काळ म्हणून ओळखतो....याच काळात गंगा...
“तुकडे तुकडे गँँग” बद्दलची कोणतीही माहिती गृहमंत्रालयाकडे उपलब्ध नाही.आरटीआयच्या द्वारे झाला खुलासा.माजी पत्रकार आणि आरटीआय कार्यकर्ते साकेत गोखले यांनी आरटीआयद्वारे...
मनसेच्या झेंड्यातून निळा आणि हिरवा रंग काढण्याचं कारण काय? राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या एकेरी हिंदुत्वाच्या मुद्द्याला जरासं बाजूला ठेवून मनसेच्या...
वेदोक्त प्रकरण वेदोक्त प्रकरण (vedokt prakaran) हिंदू समाज रचनेत व्यवसायिक वर्ग आणि जाती यांच्या दोन विभागात विभागणी झाली आहे त्या...
दुसऱ्या महायुद्धानंतर 1948 मध्ये जपान पासून वेगळे होत, रशियाच्या खुराकपाण्याच्या मदतीने उत्तर कोरिया या देशाची निर्मिती झाली. तेव्हाचा रशियाचा साम्यवादी...
विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला.जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे.अनेक देश यात प्रभावित आहेत.जीथे मोठमोठ्या महासत्ता कोलमडून पडल्या तीथे भारतासारखा गरीब विकसनशील देशात...
मुहम्मद सिनेमा बंदी आणि मुस्लिम समाजाची आधुनिकता (?) कोणत्याही कलाकृतीच्या संदर्भातील बंदी बद्दल माझं वेगळं मत आहे. मूळ सत्य काय...
जागल्या भारत हे सोशल मिडियात चळवळींच विश्वासार्हतेने वाचलं जाणारं, शेअर केलं जाणारं अन चर्चीलं जाणारं माध्यम आहे.
इथं संविधानवादी विवेकी लेखकांना मनमोकळे व्यक्त होता येतं. तुम्हाला काही मांडायचं आहे तर आमच्याकडे लेख पाठवा
आपले लेखन साहित्य jaaglyaweb@gmail.com वर पाठवा किंवा +91 88284 53346 या नंबरवर व्हाटसेप करा