Sunday, June 29, 2025

चळवळीला गतवैभव प्राप्त होईल का ?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवमुक्तीचा यशस्वी लढा आपल्या प्रत्यक्ष कृतीतून स्पष्ट केला होता. त्यांचे सारे जीवन हे समता संघर्षाचे, परिवर्तनाचे...

Read moreDetails

चवळी सर : गरीब कष्टकऱ्यांचा आदर्श शिक्षक

आयुष्यात वावरतांना आपल्या आजूबाजूला इतके प्रेरणादायी व्यक्ती असतात की, आपलं त्यांच्याकडे लक्षच जात नाही. परंतु अशी माणसं निस्वार्थ पणे अविरतपणे...

Read moreDetails

प्रज्ञासिंग ठाकूर – शुद्राना शूद्र म्हणल्याने वाईट का वाटते ?

शुद्राना शूद्र म्हणल्याने वाईट का वाटते ? - हा प्रश्न बॉम्बस्फोटाचा गंभीर आरोप असणारी प्रज्ञासिंग ठाकूर (Pragya Singh Thakur) हिने...

Read moreDetails

बहुजन VS अभिजन

अभिजनवादी सारस्वतांनी मानवी भावभावनांचे चित्रण त्यांच्या साहित्यात वास्तववादी न करता परीकथेसारखे, नयनरम्य देखाव्यासारखे, आणि रंगीत मनमोहक प्रेमकथेला साजेसे केले आहे....

Read moreDetails

बाबासाहेब आणि धर्मांतर

बाबासाहेब आणि धर्मांतर: सदर विषयाची मांडणी करत असताना धर्मांतरापुर्वीचे बाबासाहेब प्रामुख्याने विचारात घ्यावे लागतील.यामध्ये खालील भागात मांडणी केली आहे. बाबासाहेबांना...

Read moreDetails

डॉ.आंबेडकरांचा जगातील पहिला पुतळा स्थापन करणारा मराठा

कोल्हापुरातील बिंंदू चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा एक ऐतिहासिक अर्धाकृती पुतळा आहे.हा पुतळा आजच्या दिवशी म्हणजे 9 डिसेंबर 1950 मध्ये...

Read moreDetails

महापरिनिर्वाण दिनानिमित्त एड.प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन

कोरोनाचे जागतिक संकट अजूनही जगात हाहाकार माजवत आहे.काही देशातील परिस्थिती अतिशय बिकट आहे. तर काही ठिकाणी लाट ओसरताना दिसते,तर काही...

Read moreDetails

शेतकरी कायदा – श्रमण आणि ब्राह्मण संस्कृतीचा प्राचीन संघर्ष

भारतीय अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे. भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशातील सर्वच राज्यांत शेती हा प्रमुख व्यवसाय आहे.शेतीवर अवलंबून...

Read moreDetails
Page 21 of 26 1 20 21 22 26
नव्या पोस्ट्स/अपडेट्स हव्या? OK No thanks