शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी उद्या वंचित बहुजन आघाडीचे धरणे
शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात राजधानी दिल्ली आणि दिल्लीच्या सीमेवर शेतकरी ठाण मांडून बसलाय. शेतकरी आंदोलनाचा आज २१ वा दिवस.शेतकरी आंदोलनावर...
शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात राजधानी दिल्ली आणि दिल्लीच्या सीमेवर शेतकरी ठाण मांडून बसलाय. शेतकरी आंदोलनाचा आज २१ वा दिवस.शेतकरी आंदोलनावर...
राष्ट्रीय चहा दिवस : बहुतांश लोकांची सकाळ ही सकाळच्या वाफळत्या चहाने होते.आज आंतरराष्ट्रीय चहा दिवस आहे.चहा हे भारताचं राष्ट्रीय पेय...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवमुक्तीचा यशस्वी लढा आपल्या प्रत्यक्ष कृतीतून स्पष्ट केला होता. त्यांचे सारे जीवन हे समता संघर्षाचे, परिवर्तनाचे...
आयुष्यात वावरतांना आपल्या आजूबाजूला इतके प्रेरणादायी व्यक्ती असतात की, आपलं त्यांच्याकडे लक्षच जात नाही. परंतु अशी माणसं निस्वार्थ पणे अविरतपणे...
गेल्या वर्षभरापासून कोरोनाने संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. या कोरोनामुळे अनेक लोकाना आपले प्राण गमवावे लागले आहेत.गरीब,सामान्य आणि प्रसिद्ध व्यक्तींना...
शुद्राना शूद्र म्हणल्याने वाईट का वाटते ? - हा प्रश्न बॉम्बस्फोटाचा गंभीर आरोप असणारी प्रज्ञासिंग ठाकूर (Pragya Singh Thakur) हिने...
अभिजनवादी सारस्वतांनी मानवी भावभावनांचे चित्रण त्यांच्या साहित्यात वास्तववादी न करता परीकथेसारखे, नयनरम्य देखाव्यासारखे, आणि रंगीत मनमोहक प्रेमकथेला साजेसे केले आहे....
स्वातंत्र्यपूर्व काळातील निपाणी हे दक्षिण महाराष्ट्रातील म्हैसूर प्रांतस्थित महत्वाचे शहर होते. प्रांतरचनेनुसार आज हे शहर कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यात आपल्या...
मुंबईतील फोर्ट परिसरातील सोमय्या भवनमधील ‘किताब खाना’ या पुस्तकांच्या दुकानाला बुधवारी सायंकाळी आग लागली. त्यामुळे येथील जवळपास 80% पुस्तकांचे नुकसान...
इतिहास हा इतिहास असतो आणि तो बदलता येत नाही असं म्हणतात,कारण त्या शब्दातच त्याचे वर्णन आहे. या शब्दाची व्युत्पत्ती इतिहास...
जागल्या भारत हे सोशल मिडियात चळवळींच विश्वासार्हतेने वाचलं जाणारं, शेअर केलं जाणारं अन चर्चीलं जाणारं माध्यम आहे.
इथं संविधानवादी विवेकी लेखकांना मनमोकळे व्यक्त होता येतं. तुम्हाला काही मांडायचं आहे तर आमच्याकडे लेख पाठवा
आपले लेखन साहित्य jaaglyaweb@gmail.com वर पाठवा किंवा +91 88284 53346 या नंबरवर व्हाटसेप करा