भारतात दररोज 23 कोटी लोक उपाशी राहतात. दर मिनिटाला पाच भारतीय भुकेपोटी मरतात. दररोज उपासमारीने मरणाऱ्यांची संख्या ७ हजार आहे....
Read moreDetailsरोहित वेमूला हत्याप्रकरण हि स्टोरी प्रत्येकाने काळजीपूर्वक वाचा,ज्यांना प्रश्नपडले होते त्या सर्व प्रश्नांची उत्तरे यात आहेत.... आजचा दैनिक मीमराठी live...
Read moreDetailsम्हाराच्या हातच आम्ही पाणी बी पेत नाय, आणि ह्या पोरान मला त्येंच्या घरात निऊन ठेवलं. एका स्टाफ मेंबरच्या रूमवर आलेली...
Read moreDetailsपद्मश्री नामदेव ढसाळ हे मराठी व भारतीय साहित्यातील एक अपरिहार्य पात्र. साहित्य अकादमी या प्रतिष्ठित संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त साहित्यिकांना जीवनगौरव...
Read moreDetailsपुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात सरस्वतीची प्रतिमा ठेवली म्हणून साहित्यीक यशवंत मनोहर यांनी विदर्भ साहित्य संघाचा जीवन व्रती पुरस्कार नाकारला आहे.विदर्भ साहित्य...
Read moreDetailsचाळीस वर्षांपूर्वी घडलेली घटना नांदेड शहरातल्या गोविंद नगरात राहणाऱ्या धोंड्याबाईला आजही ठळक आठवते... नजर पैलतीरी लागलेल्या 80 वर्षाच्या धोंड्याबाई पोचिराम...
Read moreDetailsआजही तो दिवस लख्ख आठवतो.( नामांतर दिन ) राजवाड्यातील सर्व वातावरण अगदी आनंदमय होते.आनंद का होणार नव्हता? भीमसैनिकांच्या प्रदीर्घ लढाईला...
Read moreDetails‘देवाचा' निर्माता मेंदू आहे देव जगाचा निर्माता आहे की मेंदू देवाचा निर्माता आहे याची सखोल तपासणी - देव ही एक...
Read moreDetailsतरुणपण यौवनावस्था ही एक अतिशय सुंदर मोहक नाजूक तरल, हजार नव्या आव्हानांना पारखुण घेणारी एक सुंदर अवस्था असते. तारुण्याच्या पंखात...
Read moreDetailsस्त्री शिकली तर धर्म बाटेल : भारतीय स्रिया नवरात्रात खूप उत्सवाने भाग घेऊन नऊ दिवस उपास तपास आणि नऊ दिवस...
Read moreDetailsजागल्या भारत हे सोशल मिडियात चळवळींच विश्वासार्हतेने वाचलं जाणारं, शेअर केलं जाणारं अन चर्चीलं जाणारं माध्यम आहे.
इथं संविधानवादी विवेकी लेखकांना मनमोकळे व्यक्त होता येतं. तुम्हाला काही मांडायचं आहे तर आमच्याकडे लेख पाठवा
आपले लेखन साहित्य jaaglyaweb@gmail.com वर पाठवा किंवा +91 88284 53346 या नंबरवर व्हाटसेप करा