महाराष्ट्र दिन व कामगार दिन जगात कोरोनाने हाहाकार माजविला असतांना कोणताही उत्सव साजरा करू नये.असा निर्णय शहाण्या माणसांनी घेतला पाहिजे....
Read moreजगाच्या इतिहासात अनेक राजे, महाराजे, होऊन गेले पण त्यातील मोजक्याच राजांना जनतेच्या हृदयात कायमचे स्थान मिळाले, मोजक्याच राजांना इतिहासाने गौरविले.केवळ...
Read moreआधुनिक भारतीय इतिहासातील 26 जानेवारी ही सर्वात महत्वाची तारीख आहे. 26 जानेवारी 1950 रोजी भारताला लोकशाही प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्यात...
Read moreडॉ. बाबासाहेब आंबेडकर १९२२ मध्ये ग्रेज इन येथून बॅरिस्टर- अॅट- लॉ ही पदवी घेऊन ३ एप्रिल १९२३ रोजी मुंबईत परतले....
Read more"उपासमारीने शरीराचे पोषण कमी झाल्यास माणूस क्षीण होऊन अल्पायुषी होतो. तसेच शिक्षणाचे अभावी तो निर्बुद्ध राहिल्यास जिवंतपणे दुसऱ्याचा गुलाम बनतो." -...
Read moreडॉ बाबासाहेब आंबेडकर हे फार मोठे स्वप्नद्रष्टे होते.त्यांनी त्यांच्या आयुष्यात जी काही स्वप्न बघितली ती पूर्ण करण्यासाठी जीवाचें रान केलं.आपल्या...
Read moreसंत गाडगेबाबा यांच्या जयंतीच्या आपणा सर्वांना खूप खूप सदिच्छा.गाडगेबाबा आणि गोरक्षण - कुंभमेळ्यात एकदा तुकडोजी महाराजांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय साधू...
Read moreकुळवाडी भूषण या पदवीचा नेमका अर्थ काय ? जाणून घेऊया,वेळोवेळी दिलेल्या आज्ञापत्रातून रयतेच्या झाडांना विकत घेऊन वापरावे, धान्य, भाजीपाला जबरदस्तीने...
Read moreसआदत हसन मंटो हे भारतीय उपखंडातील प्रतिभा संपन्न साहित्यिक कथाकार काळाच्या पुढचे लिहिणारे होते. मंटो हे प्रेमचंद नंतरचे दुसरे कथाकार...
Read moreपत्रकार व लेखक मार्क टुली विल्यम "मार्क" टुली, त्यांचा जन्म १९३६ मध्ये कलकत्ता येथे झाला ,त्यांचे वडील श्रीमंत इंग्रजी लेखापाल...
Read moreजागल्या भारत हे सोशल मिडियात चळवळींच विश्वासार्हतेने वाचलं जाणारं, शेअर केलं जाणारं अन चर्चीलं जाणारं माध्यम आहे.
इथं संविधानवादी विवेकी लेखकांना मनमोकळे व्यक्त होता येतं. तुम्हाला काही मांडायचं आहे तर आमच्याकडे लेख पाठवा
आपले लेखन साहित्य jaaglyaweb@gmail.com वर पाठवा किंवा +91 88284 53346 या नंबरवर व्हाटसेप करा