Friday, March 13, 2026

हाथरस सत्संग मध्ये मृत्यूचे तांडव, मृतदेहांचा ढीग,चेंगराचेंगरीमुळे आतापर्यंत 87 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली: हाथरस सत्संग मध्ये मृत्यूचे तांडव उत्तर प्रदेशातील हाथरस येथील सत्संगाचे शोकाकुलात रूपांतर झाले. येथील चेंगराचेंगरीत सुमारे 87 जणांचा...

Read moreDetails

अखेर दीक्षाभूमी वरील बांधकामाला स्थगिती; अंडरग्राऊंड पार्किंग रद्द ,आंबेडकरी जनतेचा विजय

नागपूर: नागपूर दीक्षाभूमी येथील अंडरग्राऊंड पार्किंगमुळे ऐतिहासिक दीक्षाभूमीच्या स्तुपाला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, दीक्षाभूमी स्मारक...

Read moreDetails

फॅक्ट चेक : व्हायरल पोस्ट्सचा दावा: अंजली बिरला UPSC परीक्षा न देता IAS बनल्या?

नवी दिल्ली: सध्या सोशल मीडियावर अनेक व्हायरल पोस्ट्सचा दावा आहे की लोकसभा स्पीकर ओम बिरला यांची मुलगी, अंजली बिरला, UPSC...

Read moreDetails

सीजेआई चंद्रचूड यांनी का म्हटले की ‘न्यायाधीशांची तुलना देवाशी करणे का खतरनाक आहे’?

भारताचे प्रधान न्यायाधीश (सीजेआई) डी.वाय. चंद्रचूड यांनी म्हटले आहे की न्यायाधीशांना देवाच्या बरोबरीत मानणे देवाशी तुलना करणे ही प्रवृत्ती खतरनाक...

Read moreDetails

अयोध्या मध्ये नव्याने बांधलेल्या पायाभूत सुविधांची पडझड, रस्त्यांवर पाणी साचले आणि रस्ते खचले

लखनऊ: राम मंदिर परिसरात भगवान रामाच्या मंदिराकडे जाणाऱ्या विस्तीर्ण स्वच्छ रस्त्यांनी सुशोभित केलेल्या अयोध्या मंदिराच्या उभारणीचा खरा चेहरा मान्सूनपूर्व पावसाच्या...

Read moreDetails

मोठी बातमी! दिल्ली एअरपोर्ट चं छत कोसळलं; 1 ठार 5 जखमी

नवी दिल्ली: दिल्ली एअरपोर्ट चं छत कोसळलं; 1 ठार 5 जखमी.आज सकाळी मुसळधार पावसात दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल-1 च्या छताचा काही...

Read moreDetails

संसद परिसरातील डॉ.आंबेडकर,गांधी ,छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवल्याबद्दल आंबेडकरी जनतेत आक्रोश

नवी दिल्ली : संसद परिसरातील डॉ. भीमराव आंबेडकर आणि महात्मा गांधी,छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळे हटवल्याबद्दल दिल्लीत जोरदार निदर्शने करण्यात...

Read moreDetails

वर्षा गायकवाड यांना हटवण्याची मोहीम सुरू,महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी मुंबई काँग्रेसमध्ये कलह

मुंबई : लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर काँग्रेसमध्ये सर्वकाही सुरळीत दिसत असले तरी विधानसभा निवडणुकीपूर्वीच पक्षात दुफळी निर्माण होऊ लागली आहे....

Read moreDetails

बिहार मधिल “नालंदा” स्टेशन चे नाव बदलून “बख्तियारपूर” ठेवले? जाणून घ्या सत्य

शेक्सपियर म्हणाला होता, 'नावात काय आहे, गुलाबाला इतर कोणत्याही नावाने हाक मारली तरी त्याचा वास तितकाच सुंदर असेल.' मात्र आजकाल...

Read moreDetails
Page 51 of 187 1 50 51 52 187
नव्या पोस्ट्स/अपडेट्स हव्या? OK No thanks